मुख्यमंत्री शाश्वत कृषी कृषि सिंचन योजने अंतर्गत शेततलाव
एकूण ८२ टक्के शेतकरी सर्वस्वी अवलंबुन असलेली कोरडवाहू शेती आहे. राज्याच्या विविध भागात पावसाचे असमान वितरण आणि पावसातील अनिश्चित खंड हि नैसर्गिक आपत्ती आहे. यासाठी सिंचनाची सोया व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासन कृषी विभाग शेकऱ्यांसाठी शेत तलावाची योजना सुरू केली आहे. सन २०२२ - २३ या आर्थिक वर्षाकरिता १३५०० वैयक्तिक शेततळे करण्याचे उद्दिष्ट ठरले आहे.
पात्रता
१. अर्जदार स्वत:च्या नावावर ०.६० हेक्टर क्षेत्र आवश्यक आहे
२. अर्जदाराची जमीन तांत्रिक दृष्टया योग्य असावी.
३. शेतकरी अर्जदाराने या पूर्वी शेत तलावासाठी इतर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
अर्ज सादर करण्याची पद्धत
कृषी विभाग महाडीबीटी या पोर्टल वर ऑनलाइन अर्ज सादर करावे.
लाभार्थी निवड
कृषी विभागाने विकसित केलेल्या mahadbt पोर्टल वर प्राप्त अर्जाची सांगणकीय प्रणाली द्वारे सोडत निघेल.
कागदपत्र
फक्त करण्यासाठी
१. ७/१२
२.८अ
३.आधार कार्ड
४. पासबुक
५. मोबाईल नंबर
इनलेट आउटलेटसह व इनलेट आउट लेट विरहित असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत..
आकारमान मिटर मध्ये
१५x१५x३
20x15x3
20x20x3
25x20x3
25x25x3
30x25x3
30x30x3
३४x३४x३
जास्तीत जास्त 75 हजार रुपये अनुदान आहे. सर्व साधारण क्षेत्रा पेक्षा इतर उपाय योजना व डोंगराळ क्षेत्र यांना अनुदान जास्त आहे. आकार मानानुसार अनुदान खालाली फोटो प्रमाणे आहे.
➡ मंजूर अनुदानपेक्षा अधिका खर्च झाल्यास सदरील खर्च लाभार्थ्याने स्वत: करणे आवश्यक आहे.
➡ कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून ३ महिन्याच्या आत काम पूर्ण करणे बंधनकारक आहे.
➡ शेत तलावाचे काम पूर्ण झाल्याशिवाय अनुदान मिळणार नाही. खोदाई साठी अग्रीम मिळणार नाही.
➡ शेत तलावाची निगा राखणे, प्लास्टिक अस्तरीकरण करणे, कंपाउंड करणे,शेत तलावाच्या बांधावर गवत लावणे , दुरुस्ती करणे ,ही कामे स्वखर्चाने शेतकऱ्यांना करावी लागेल.
➡ शेततलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर बोर्ड लावणे बंधनकारक असेल.
MAHADBT या साइटवर अर्ज कसा करू शकता पहा सविस्तर माहितीसाठी खालील पोस्ट वाचा.
Khup Chan mahiti
उत्तर द्याहटवा